ओडिशा येथे लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले, पहिल्यांदाच ओडिशात भाजपाचे सरकार स्थापन झाले आणि मोहन चरण माझी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपाने निवडणूक प्रचारात अनेक आश्वासने दिली होती. आता सरकार स्थापन होताच भाजपा एकापाठोपाठ एक निर्णय घेताना दिसत आहे. मात्र, यात भगवान जगन्नाथाला समर्पित असणार्या पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याला भाजपा सरकारने प्राधान्य दिले. यामागील नेमके कारण काय? हे दरवाजे बंद का होते? त्यांचे महत्त्व काय? याविषयी थोडक्यात जाणून घेऊ या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा