जगात सर्वच ठिकाणी शहरांतील लोकसंख्या वेगाने वाढत आहे, भारतासारख्या शहरांत ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शहरांत लोसंख्या स्थलांतरीत होतांना बघायला मिळत आहे. यामुळे शहरांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरात आलेल्या, ये-जा करणाऱ्या नागरीकांना मुलभूत सुविधा देतांना शहरांतील प्रशासनाची तारांबळ उडत आहे, शहरे बकाल होत आहेत. असं असतांना पॅरिस शहराने जगापुढे विशेषतः भारतासारख्या देशापुढे उत्तम नगर नियोजनाचा धडा घालून दिलेला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा