उमाकांत देशपांडे
बिल्कीस बानू सामूहिक बलात्कार आणि १४ जणांच्या हत्याकांडातील ११ गुन्हेगारांची जन्मठेपेची उर्वरित शिक्षा माफ करून त्यांची सुटका करण्याचा १५ ऑगस्ट २०२२ रोजीचा गुजरात सरकारचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्दबातल ठरविला आहे. त्यानुसार या आरोपींना शिक्षामाफी द्यायची की नाही, हा अधिकार आता महाराष्ट्र सरकारकडे आला असून, या मुद्द्यावर पुन्हा कायदेशीर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालय नेमके काय म्हणाले, हे प्रकरण काय याविषयी…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा