केंद्र सरकारने इंटरनेटवर, सोशल मीडियावर सरकारशी संबंधित असलेली माहिती तपासून ती खोटी असल्याचे जाहीर करण्यासाठी एका नियमक संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियामक संस्थेकडून ‘तथ्य तपासणी विभागा’ची स्थापना केली जाईल. त्यानंतर या फॅक्ट चेक विभागाने समाजमाध्यम तसेच अन्य वेबसाईट्सवर असलेली सरकारबाबतची माहिती खोटी म्हणून जाहीर केल्यास ती माहिती संबंधित बेबसाईट किंवा समाजमाध्यमाला सर्व ठिकाणांहून हटवावी लागणार आहे. सरकारच्या या निर्णयाला अनेक स्तरांवर विरोध केला जात आहे. वेगवेगळी माध्यमं, माध्यम संघटना, संस्थांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेला नवा निर्णय काय आहे? त्याला विरोध का केला जात आहे? हे जाणून घेऊ या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा