मंगळवारी (२३ जुलै) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय भाषणात कर्करोगाच्या (कॅन्सर) रुग्णांना दिलासा देणारी घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कर्करोगाच्या तीन औषधांवरील सीमाशुल्कात (कस्टम ड्युटी) सवलत जाहीर केली. ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन, ओसिमरटिनिब आणि दुर्वालूमॅब, अशी या तीन औषधांची नावे आहेत. अर्थसंकल्पाच्या घोषणेपूर्वी या औषधांवर सुमारे १० टक्के सीमाशुल्क आकारण्यात येत होते. नव्या निर्णयामुळे ही औषधे भारतीय रुग्णांसाठी अधिक स्वस्त दरात उपलब्ध होतील आणि कर्करोगाच्या उपचारांचा एकूण खर्च कमी होईल. ही तीन औषधे कर्करोगग्रस्त रुग्णांवर कशी कार्य करतात? सरकारच्या या निर्णयाचा काय परिणाम होईल? भारतातील कर्करोगाची सद्य परिस्थिती काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा