केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहारसह देशभरात अनेक दिवसांपासून उग्र निदर्शने सुरू होती. या दरम्यान कोट्यवधी रुपयांच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. प्राथमिक तपासात बिहारमधील हिंसाचारामागे काही कोचिंग सेंटर्सचा संबंध असल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी या कोचिंग संस्थांवर कारवाई सुरू केली आहे. यातील एक नाव गुरु रहमानचे समोर येत आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत गुरु रहमान
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा