Historical Significance of the Sannyasi Revolt: ब्रिटिशांविरोधातील स्वातंत्र्याचा संघर्ष त्यांच्या भारतातील आगमनापासूनच सुरू झाला आणि त्यांना या भूमीतून बाहेर फेकण्यासाठी अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले. भारतातील समाजाच्या प्रत्येक घटकाने देशाच्या विविध भागांतून या परकीय आक्रमकांविरोधात लढा दिला आणि आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात भारतीय संन्यासीही मागे नव्हते, तेही नेहमीच देशाच्या समृद्ध परंपरा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सज्ज होते. १६६४ साली काशी विश्वनाथ मंदिराचे संरक्षण करण्यासाठी औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सैन्याचा पराभव करणारे किंवा १७५७ साली अफगाणांच्या लुटीपासून गोकुळ या पवित्र नगरीचे रक्षण करणारे नागा साधू असोत, भारतीय संन्यासी नेहमीच धर्माच्या रक्षणासाठी आघाडीवर होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा