आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये अराजकता पसरली आहे. बांगलादेशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून, सर्वत्र जाळपोळ आणि तोडफोड केली जात आहे. समाजकंटकांकडून अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात असल्याच्या बातम्या अनेक वृत्तवाहिन्यांनी दिल्या आहेत. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन केल्यानंतर हिंदू, त्यांची घरे आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांवर हिंसक हल्ले झाले आहेत, असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. रविवारच्या हिंसाचारात दोन हिंदू नगरसेवकांचा मृत्यू झाला; तर समाजातील अनेक घरे आणि मंदिरांची तोडफोड करण्यात आली. तसेच सोमवारी ढाका येथील भारतीय सांस्कृतिक केंद्र आणि देशभरातील चार हिंदू मंदिरांवर हल्ला झाला. पण, बांगलादेशमध्ये नेमकं काय घडतंय? भारतासमोर आव्हाने कोणती? याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा