जैन धर्म हा अहिंसा या तत्त्वाचे काटेकोर पालन करतो. इसवी सनपूर्व सहाव्या शतकात बौद्ध धर्माप्रमाणे जैन धर्माचे प्राबल्य वाढीस लागले होते. या दोन्ही धर्मांची जडणघडण उत्तर भारतातच झाली असावी, अशी आपली समजूत असते. परंतु या दोन्ही धर्मांचा दख्खन आणि दक्षिण भारतातील इतिहासदेखील तितकाच रोचक आहे. दख्खनच्या राजकीय, सामाजिक इतिहासातही या दोन्ही धर्मांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दख्खनचा प्रदेश युद्ध आणि वीरांच्या पराक्रमासाठी ओळखला जातो. त्यामुळे या परिसरात जैन धर्माचे प्राबल्य असू शकते यावर फारसा कुणाचा विश्वास बसत नाही. परंतु मध्ययुगीन कालखंडात ५०० हून अधिक वर्षांसाठी या धर्माचे वर्चस्व राहिल्याचे ऐतिहासिक पुराव्यांच्या माध्यमातून सिद्ध होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा