महाकुंभ मेळ्याची काल (२६ फेब्रुवारी) सांगता झाली. ४५ दिवस चाललेल्या या धार्मिक मेळाव्याची सांगता होत असतानाच, महाशिवरात्रीला त्रिवेणी संगमावर स्नान करताना भाविकांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष केला. जगातील सर्वांत मोठा धार्मिक मेळावा मानल्या जाणाऱ्या या उत्सवाला भारतातून आणि अगदी भारताबाहेरूनही कोट्यवधी भाविक आले होते. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात उपस्थितांची अंदाजे संख्या ६४ कोटींहून अधिक झाली आहे. प्रचंड गर्दी असूनही आणि प्रवेशाचे व बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग असूनही, प्रशासनाला भाविकांच्या आकडेवारीची नोंद ठेवणे शक्य झाले आहे. अशा गर्दीत प्रत्येक व्यक्तीची माहिती ठेवणे जवळजवळ अशक्य वाटत असले तरी तंत्रज्ञानामुळे ते शक्य झाले आहे. ते कसे? याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा