मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधण्यात आलेला अटल सेतू म्हणजेच मुंबई पारबंदर प्रकल्प (शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतू) पूर्ण झाला असून वाहतूक सेवेसाठी सज्ज झाला आहे. या सेतूवर प्रवासी वाहनांसाठी २५० रु. एकेरी टोल आकारण्यात येईल. सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी होणार आहे. हा प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबई ही शहरे जवळ आणणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचे अंतर कमी करणारा आणि मुंबई महानगर प्रदेशाचा कायापालट करणारा हा प्रकल्प आहे कसा, या सागरी सेतूवरून प्रवास करण्यासाठी किती व कसा पथकर मोजावा लागेल अशा विविध मुद्द्यांचा आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा