केंद्र सरकारने मोबाइल फोनच्या सुट्या भागांच्या आयात शुल्कात कपात केली आहे. आधी १५ टक्के असलेले हे आयात शुल्क आता १० टक्क्यांवर आणण्यात आले आहे. देशातील मोबाइलचे उत्पादन वाढून निर्यातीत भर पडावी, हा यामागील सरकारचा हेतू आहे. याचा फायदा भारतात मोबाइल उत्पादन करणाऱ्या परदेशी कंपन्यांना होईल. कारण त्यांना या सुट्या भागांच्या आयातीसाठी आता कमी खर्च येईल. याचबरोबर अनेक देशांतर्गत कंपन्या मोबाइलच्या सुट्या भागांसाठी इतर देशांवर अवलंबून आहेत. त्यांचाही हा खर्च कमी होणार असल्याने आगामी काळात मोबाइलच्या किमतीत घट होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा