विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षासह भाजपा आणि काँग्रेस या पक्षातील नेते पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. दरम्यान, बीआरएस पक्षाने अन्य राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या निवडणूक चिन्हांवर आक्षेप व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने २० ऑक्टोबर रोजी ही याचिका फेटाळून लावली आहे. याच पार्श्वभूमीवर बीआरएस पक्षाने न्यायालयाकडे कोणती मागणी केली होती? राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हांचे वाटप कसे होते? त्यासाठीचा नियम काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा