परदेशी गुंतवणुकीसाठी भारत हे सातत्याने पहिल्या पसंतीचे ठिकाण राहिले आहे. आता भारतीय शेअर बाजारांनी हाँगकाँगला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचा देश बनण्याचा मान पटकावला आहे. गुंतवणूकदार चीनच्या वेगानं वाढणाऱ्या संघर्षशील शेअर निर्देशांकापासून वेगळ्या पर्यायांकडे जात आहेत. भारत यंदा निवडणुका होऊ घातलेल्या असून, देश विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करीत आहे. विशेष म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांकडेही भारतात गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा