पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या मोटार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. यात मोटार चालवणारा शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर बाल न्याय मंडळाने त्याची मुक्तता केली. पंधरा दिवस वाहतूक पोलिसांबरोबर चौकात काम करावे, वाहतूक प्रश्नावर ३०० शब्दांचा निबंध लिहावा, अशा अटी-शर्ती घालण्यात आल्या. दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्यानंतरही बाल न्याय मंडळाने दिलेल्या या निर्णयावर समाजात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बाल न्याय मंडळ म्हणजे काय, त्याचे कामकाज कसे चालते, याबाबत…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा