नवे अभियान नेमके कसे आहे?
केंद्र सरकारने अलीकडेच मंजुरी दिलेले राष्ट्रीय खाद्यतेल (एनएमईओ) – तेलबिया अभियान २०२४-२५ ते २०३०-३१ या सात आर्थिक वर्षांत, देशाला तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने राबविले जाईल. त्यासाठी १०,१०३ कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. मोहरी, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल आणि तीळ या सारख्या मुख्य तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवण्यावर अभियानाचा भर असेल. सरकी तेल, राइस ब्रान ऑइल, आणि एरंडी तेलाच्या उत्पादनातही वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा