विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी ४४ हजार २७८ कोटींचे पॅकेज जाहीर केले. नागपूरचे अधिवेशन आणि शेतकरी पॅकेज असे एक समीकरणच तयार झाले आहे. पॅकेजमुळे शेतकऱ्यांचे किती हित साधले जाते हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पॅकेज म्हणजे काय, ते कसे तयार केले जाते आणि त्याची उपयुक्तता काय याबाबत अनेकांना प्रश्न पडतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा