सोनं आणि सोन्याचे दागिने यांना आपल्या देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे प्रत्येक सणाला, लग्नसराई तसेच इतर विशेष प्रसंगांना सोन्याचे दागिने बनवणे किंवा सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. काही दिवसातच दसरा हा सण येणार आहे. या दिवशीही लोकं मोठ्या संख्येने सोने खरेदी करतात. भारतातील सण सोन्याशिवाय अपूर्णच! काळ बदलला असला तरीही सोन्याचे महत्त्व कमी झालेले नाही. संकटकाळात मदतीला येणारी गोष्ट म्हणूनही याकडे पाहिले जाते. म्हणूनच आज २४ कॅरेटच्या एक तोळे सोन्याच्या भाव ५० हजारांच्या वर असला तरीही प्रत्येक भारतीय आपल्या कुवतीप्रमाणे सोने खरेदी करतोच.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा