बांगलादेशातील हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देशातून पलायन केले. या घटनेनंतर भारत आणि बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेख हसीना यांनी पलायन केल्यानंतर आंदोलकांच्या एका समुदायाने त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला केला आणि परिसराची तोडफोड केली. ‘प्रथम आलो’ या बांगलादेशी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, शेख हसीना यांना त्यांच्या निर्णयाबद्दल देशाला संबोधित करायचे होते, परंतु आंदोलकांचा समूह त्यांच्या अधिकृत निवासस्थानाकडे येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी त्यांना दिली आणि त्यांच्याकडे वेळ नसल्याचेही सांगण्यात आले. परिणामी त्यांना आणि त्यांची बहीण रेहाना यांना देशातून पलायन करावे लागले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा