भारतात गिधाडांच्या मृत्यूचा प्रश्न काही काळापासून चिंताजनक ठरत आहे. १९९० च्या दशकाच्या मध्यात कोटींच्या घरात असणारी या पक्ष्यांची लोकसंख्या आता जवळपास शून्यावर आली आहे. त्यामुळे पर्यावरणासाठी ही एक धोक्याची घंटा आहे. परंतु, गिधाडांच्या मृत्यूचे इतरही अनपेक्षित परिणाम झाले आहेत. एका नवीन अभ्यासानुसार, गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे भारतात पाच लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. लक्षणीयरीत्या गिधाडांची संख्या कमी होण्याचे कारण काय? त्यामुळे पाच लाख लोकांचा मृत्यू कसा झाला? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा