आरक्षणविरोधी आंदोलनामुळे भारतातील परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन केल्यानंतर बांगलादेशात आता अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. आज नोबेल परितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली या अंतरिम सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. असे असले तरी बांगलादेशातील परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. हिंसक आंदोलनामुळे जाळपोळ आणि सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे अनेकांना देश सोडावा लागत आहे. भारताने दूतावासातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ढाका येथून परत आणले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा