केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) नुकताच एक अहवाल प्रकाशित केला; ज्यात देशात उपलब्ध पाणीसाठा किती? यासंबंधीची आकडेवारी देण्यात आली आहे. ‘असेसमेंट ऑफ वॉटर रीसोर्स ऑफ इंडिया २०२४’ या शीर्षकाच्या अभ्यासात असा अंदाज वर्तविण्यात आला आहे की, १९८५ ते २०२३ दरम्यान भारताची सरासरी वार्षिक पाण्याची उपलब्धता २,११५.९५ अब्ज घनमीटर (बीसीएम) होती. ‘सीडब्ल्यूसी’ने हा अंदाज कोणत्या आधारावर वर्तवला आहे? देशात वापरण्यायोग्य पाणी किती आहे? भौगोलिक प्रदेशांनुसार कोणत्या भागात किती पाणीसाठा उपलब्ध आहे? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा