केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोईस्कर व्हावे म्हणून केंद्राने पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. देशातील सर्वोच्च ८६० उच्च शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक साह्य प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा कोणाकोणाला फायदा होणार? योजनेसाठीची पात्रता काय? या योजनेत कोणत्या संस्थांचा समावेश आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा