तुलसीदासांनी रामचरितमानसची रचना केली. रामायणातील कथांचा आधार घेऊन त्यात श्रीरामांचे चरित्र सांगितले आहे. त्याचे नाट्य-संगीतमय सादरीकरण म्हणजे रामलीला होय. नवरात्रीच्या काळात, विशेषतः शेवटच्या दिवशी रामलीला सादर करून रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. चांगल्या गोष्टींचा वाईटावरील विजय दर्शवण्यासाठी रामलीलाचे सादरीकरण होते. रामायण, रामाच्या कथांचे उल्लेख अन्य देशांमध्ये दिसतातच. पण उत्तर भारतात सादर होणारी रामलीला कॅरिबियन बेटांमधील त्रिनिदादलाही सादर करण्यात येते. त्रिनिदादमध्ये भारतीयांची संख्या अधिक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा