महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात दहावीचा टप्पा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ म्हणजेच यंदाची अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी असेल, किती फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया होईल, अर्ज कसा भरावा, या अर्जात कोणकोणत्या गोष्टी नमूद करायच्या आहेत, महाविद्यालयांची निवड कशी करावी आदी बाबींचा आढावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा