केंद्र सरकारने ७० वर्षे आणि त्यावरील वृद्ध व्यक्तींना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत आणले आहे. ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांनाही आता आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (AB-PMJAY) विस्ताराचा फायदा मिळणार आहे. हा सरकारच्या धोरणातील एक मोठा बदल आहे. यापूर्वी केवळ गरीब, असुरक्षित कुटुंबे आणि आशा कर्मचाऱ्यांसारखे काही विशिष्ट श्रेणींतील कामगार यांनाच या योजनेचे प्रति वर्ष पाच लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळू शकत होते; परंतु आता ७० वर्षे आणि त्यावरील वृद्ध योजनेत कसे सामील होऊ शकतात. कुटुंबातील सदस्य वृद्ध लोकांची नोंदणी करू शकतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा