अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवले होते. हल्लेखोरांनी ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेची दोन प्रवासी विमाने ताब्यात घेतली आणि ती विमाने थेट न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन डीसीमधील पेंटागॉनवर धडकवली. या घटनेनंतर हवाई प्रवासातील कमकुवत दुवे आणि असुरक्षितता या बाबी प्रकर्षाने समोर आल्या. मृतांचा आकडा पाहता, हा आजवरचा सर्वांत मोठा हल्ला मानला जातो. जवळजवळ तीन हजार नागरिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. विशेषतः सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल केले गेले. पूर्वीची व्यवस्था कशी होती आणि या हल्ल्यानंतर नक्की काय बदलले? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा