– निशांत सरवणकर
सीमा शुल्क विभागाने एका खबरीच्या मृत्यूनंतर वारसाला बक्षिसाची अंतिम रक्कम नाकारली. वारस असलेल्या पत्नीने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेत बक्षिसाची अंतिम रक्कम वारसाला देण्याचे आदेश दिले. या निमित्ताने विविध तपास यंत्रणांसाठी महत्त्वाच्या असलेल्या खबऱ्यांचा विषय चर्चेला आला आहे. सीमा शुल्क, महसूल संचालनालय वगळता अन्य तपास यंत्रणांमध्ये ‘खबरी’ अद्यापही मान्यता पावलेला नाही. हा खबरी म्हणजे काय, कोण असतात खबरी, तो किती महत्त्वाचा असतो का, खबऱ्यांना बिदागी मिळते का, आदींबाबतचा हा आढावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा