भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर-गावस्कर करंडकावरील आपली पकड गमावली. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकताना तब्बल दहा वर्षांनी हा प्रतिष्ठेचा करंडक उंचावला. २०१५ नंतर प्रथमच भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयशाचा सामना करावा लागला. या मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनाचे अनेक निर्णय चुकीचे ठरले. याचा भारताला मोठा फटका बसला. जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील अपयशामागे सहा कोणती कारणे होती, याचा आढावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा