लोकसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होताच सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ५ जून रोजी एनडीए आणि इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या. बैठक झाल्यानंतर इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करील, असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, इंडिया आघाडीने विरोधकांच्या भूमिकेत राहण्याचाच निर्णय घेतला. तर, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार ८ जून रोजी शपथ घेणार असल्याची माहितीही समोर आली. काँग्रेसप्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक झाल्यानंतर खरगे यांनी सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणार नसल्याची माहिती दिली. ही बातमी समोर येताच अनेकांसमोर हा प्रश्न निर्माण झाला की, इंडिया आघाडीने हा निर्णय का घेतला. या निर्णयाची कारणं आणि विरोधकांच्या पुढील भूमिकेविषयी जाणून घेऊ या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा