दशकभरापासूनचा ‘आयसीसी’ जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यात भारतीय संघाला पुन्हा अपयश आले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जवळपास लाखभर प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे १९८३ आणि २०११ नंतर तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अधुरेच राहिले. तसेच २००३च्या अंतिम लढतीत झालेल्या दारुण पराभवाचा वचपाही राहून गेला. त्याच वेळी ऑस्ट्रेलियाची मानसिकता आणि पॅट कमिन्सचे खंदे नेतृत्वही निर्णायक ठरले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा