परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी १६-१७ जुलैला मॉरिशसचा दौरा केला. त्यावेळी झालेल्या चर्चेच्या दरम्यान, हिंद महासागरातील शॅगोस द्वीपसमूहाच्या मुद्द्यावर मॉरिशसला यापुढेही पाठिंबा सुरू राहील असे त्यांनी निःसंदिग्धपणे स्पष्ट केले. शॅगोसच्या स्वायत्ततेवरून ब्रिटन आणि मॉरिशसदरम्यान हा वाद जुनाच आहे. पण ब्रिटनशी मैत्री असूनही भारताने या मुद्द्यावर मॉरिशसची बाजू घेतलेली दिसते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा