भारत आणि कॅनडामधील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जस्टीन ट्रुडो नेहमीच भारतविरोधी शक्तींना देशात आश्रय देताना दिसतात. मात्र, भारताला हे मान्य नाही. त्यामुळे कॅनडातील आपले उच्चायुक्त आणि अन्य राजनैतिक अधिकार्यांना परत बोलावण्याची घोषणा नुकतीच भारताकडून करण्यात आली आहे. खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताच्या कथित सहभागाबाबतच्या वादात भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडत आहेत. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर व्होट बँकेच्या राजकारणात गुंतल्याचा आरोप करीत हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येबाबत भारतावर करण्यात आलेले आरोप फेटाळण्यात आले आहेत. दोन्ही देशांनी प्रत्येकी सहा राजनैतिक अधिकार्यांची हकालपट्टी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा