दोन दिवसांपूर्वी टर्कीमध्ये भूकंपाच्या मोठ्या धक्क्यांमुळे भीषण नैसर्गिक संकट ओढवलं. आत्तापर्यंत हजारो नागरिकांना या भीषण दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत. निसर्गासमोर टर्कीमध्ये मानवजात हतबल होऊन गतप्राण होऊ लागलेली असताना भारतानं धीरोदात्तपणे आपल्या परंपरेला जागत मदतीचा पहिला हात पुढे केला. टर्कीमधील संहारक भूकंपाची माहिती मिळताच भारतानं तिथे तातडीनं आर्मी मेडिकल टीम, नॅशनल डिजास्टर रिलीफ फोर्स (NDRF)च्या तुकड्या आणि वैद्यकीय मदत पाठवली. पाकिस्ताननं इथेही आगळीक करत भारतीय विमानांना हवाई हद्दीत प्रवेश नाकारला. पण अडवणूक करणाऱ्या पाकिस्तानला वळसा घालून भारतीय विमानं टर्कीच्या हद्दीत दाखल झाली!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा