‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडकाचा अंतिम सामना हा रविवारी होणार आहे. ९ मार्चला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या या लढतीत भारत व न्यूझीलंड संघ एकमेकांसमोर असतील. भारत-न्यूझीलंड २५ वर्षांनंतर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने असतील. २००० मध्ये झालेल्या स्पर्धेतील (तेव्हाची ‘आयसीसी’ नॉक-आउट) अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडला नमविले होते. मात्र, अंतिम लढत चुरशीची होणे अपेक्षित आहे. भारताला आणखी एक ‘आयसीसी’ जेतेपदाची कितपत संधी आहे, कोणते खेळाडू निर्णायक ठरू शकतात, याचा घेतलेला हा आढावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा