भारत हा जगातील कच्च्या तेलाचा सर्वांत मोठा ग्राहक देश आहे. रशिया, इराक व सौदी अरेबिया (यूएई)मधून कच्चे तेल, तसेच कतारकडून द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) भारत समुद्रमार्गे आयात करतो. नवीन महितीनुसार, भारताने या आर्थिक वर्षात तेल आयातीत अब्जावधी डॉलर्सची बचत केली आहे. रशियाकडून कच्चे तेल आयात करून, भारताने तब्बल १३ अब्ज डॉलर्सची बचत केली आहे, असे ‘इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी’ (आयसीआरए)च्या अभ्यासातून समोर आले आहे. परंतु, कच्च्या तेलाच्या आयातीत भारताने अब्जावधींची बचत कशी केली? इतके तेल आयात करण्याचे कारण काय? याबद्दल जाणून घेऊ या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा