पालघरला राहणारा शार्दूल ठाकूर आज भारतातील आघाडीचा अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून उदयास आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात शार्दूलने सात बळी घेण्याचा पराक्रम दाखवला. फलंदाजीतही शार्दूल छाप पाडत असल्याने अल्पावधीतच तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. वर्षाखेरीस होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषक तसेच २०२३चा एकदिवसीय विश्वचषक या पार्श्वभूमीवर भारताला अष्टपैलूची नितांत आवश्यकता असल्याने ३० वर्षीय शार्दूल ती जागा नक्कीच भरून काढू शकतो. मात्र शार्दूलच्या कारकीर्दीची नेमकी सुरुवात कशी झाली. त्याला ‘लॉर्ड शार्दूल’ असे का संबोधले जाते, यांसारख्या अनेक मुद्द्यांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा