-सचिन रोहेकर
भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी वाढीचा दर सरलेल्या जानेवारी ते मार्च या तिमाहीत ४.१ टक्के नोंदविण्यात आला. आधीच्या तीन तिमाहींच्या तुलनेत हा सर्वांत कमी विकासदर आहे. परिणामी २०२१-२२ या संपूर्ण आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ८.७ टक्के असा सरकारनेच पूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कमी राहण्याचे अनुमान आहे. आकड्यांच्या रूपात हा वार्षिक विकासदर मागील जवळपास दोन दशकांमधील उच्चांक गाठणारा आहे. मात्र मागील वर्षातील तळ गाठलेल्या आधारभूत परिणामांच्या तुलनेत दिसणारी ही वाढ आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. एकूण ‘जीडीपी’च्या आकडेवारीच्या तपशिलाचा वेध घेतला गेल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होईल आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पुढे काय वाढून ठेवले आहे तेही स्पष्ट होईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा