Varuna in mythology: भारतीय नौदलाच्या बोधचिन्हावरील ब्रीदवाक्य “शं नो वरुणः” हे ऋग्वेदातील श्लोकांवर आधारित आहे. या वाक्याचा अर्थ असा आहे की, वरुण देव आमच्यासाठी शांतता आणि कल्याण निर्माण करो. नौदलाने या वाक्याच्या माध्यमातून जलाचा नियंत्रक आणि सागरी मार्गदर्शक असलेल्या वरुण देवतेचा सन्मान केला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नौदल प्रमुखांचे बोधचिन्ह ठरवताना सी. गोपालचारी यांनी हे ब्रीदवाक्य सुचवले होते. (चक्रीवर्ती राजगोपालाचारी हे राजाजी किंवा सी. आर. म्हणून ओळखले जात. तसेच मुथारिग्नार राजाजी म्हणूनही त्यांची ख्याती आहे. हे एक भारतीय राजकारणी, लेखक, वकील आणि स्वातंत्र्यसैनिक होते. राजगोपालाचारी हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. १९५० साली भारत प्रजासत्ताक झाल्यावर हे पद रद्द करण्यात आले.)
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा