रविवारी (२१ जुलै) भारतीय नौदलाच्या INS ब्रह्मपुत्रा या जहाजाला अचानक आग लागली. या आगीत युद्धनौकेचे प्रचंड नुकसान झाले आणि एका खलाशाला प्राणही गमवावे लागले. नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी मंगळवारी (२३ जुलै) मुंबईतील नौदल डॉकयार्डला भेट देऊन आगीमुळे युद्धनौकेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. गोदीतील अग्निशमन दलाच्या मदतीने युद्धनौकेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळपर्यंत आग आटोक्यात आणली होती. ही आग नेमकी कशी लागली? INS ब्रह्मपुत्रा भारतासाठी किती महत्त्वाची? युद्धनौकेचे असे अपघात पूर्वीही झाले आहेत का? त्यामागील कारणं काय? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा