रशिया-युक्रेन युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसली आहे. भारतावरही या दोन देशांमधील युद्धाचा परिणाम झाला आहे. अनेक भारतीयांना नोकरीचे आमिष दाखवून रशियन सैन्यात भरती करण्यात आले आहे. २०२२ मध्ये फेब्रुवारी महिन्यात रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारतीयांची फसवणूक करून, त्यांना रशियन सैन्यात भरती केले गेले. त्यांना युद्धात लढण्यासाठी पाठविले गेल्याची बातमी समोर आल्याने अनेक भारतीय कुटुंबे अस्वस्थ आणि चिंतेत आहेत. आता परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले की, एकूण ४५ भारतीयांची रशियन सैन्यातून सुटका करण्यात येणार आहे. तसेच आणखी ५० भारतीयांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ४५ पैकी सहा भारतीयांच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली असून, ते लवकरच मायदेशी परततील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा