भारत हा उष्ण कटिबंधीय देश आहे. मात्र, भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या आज ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे ग्रस्त आहे. सूर्यप्रकाश केवळ ऊर्जेचाच नव्हे, तर आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या ड जीवनसत्त्वाचा नैसर्गिक स्रोतदेखील आहे. ड हे असे जीवनसत्व आहे, जे आपल्याला नैसर्गिक सूर्यप्रकाशातून मिळते. ज्या देशात वर्षभर पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो, त्या देशातही अनेक नागरिकांना ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. शहरी जीवनशैली, बदलत्या सवयी व प्रदूषण यांसारख्या पर्यावरणीय घटकांमुळे ड जीवनसत्त्वाची कमतरता जाणवते. ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे कारण काय? त्यावरील उपाय काय? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा