inter caste married couples safe houses : अलीकडच्या काळात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांवर हल्ले होण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. दिवसेंदिवस खूनासारख्या महाभयंकर घटना घडत असल्याने महाराष्ट्रासह अनेक प्रदेशांची चिंता वाढली आहे. हीच बाब लक्षात घेता, राज्य सरकारच्या गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक मानक कार्यप्रणाली लागू करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासाठी सुरक्षित घरं उपलब्ध करण्याच्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या जाणार आहे. दरम्यान, ही घरं कशी उपलब्ध केली जातील, सरकार आणखी काय प्रयत्न करणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा