भारताकडे जगातील सर्वात मोठे कार्यबल आहे. परंतु, देशात वेळेपेक्षा जास्त काम करणाऱ्यांना जास्त महत्त्व दिले जाते. आरोग्यावर याचा नकारात्मक प्रभाव असूनही, जास्तीत जास्त कामाचे तास वाढवण्याची इच्छा मोठमोठ्या व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. अशा प्रस्तावांना केंद्रानेही आता प्रतिसाद दिला आहे. कामाचे तास वाढवण्यासंदर्भात सरकारचे म्हणणे काय? ७० ते ९० तासांचा कामाचा आठवडा वाढवला जाऊ शकतो का? कामाच्या तासावरून सुरू झालेला वाद काय? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा