भारतीय विवाह शतकानुशतके काही विधी परंपरेनुसार होत आले आहेत. त्यातील अनेक प्रथा-परंपरा पितृसत्ताक असल्याचे म्हटले जाते. कन्यादान हा विधीदेखील याच परंपरेचा एक भाग आहे. हा विधी केल्याशिवाय कोणताच हिंदू विवाह पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे. कन्यादान खरंच आवश्यक आहे का? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, विशेषतः आजच्या पिढीच्या. या पिढीचा कन्यादानाला विरोध असल्याचे पाहायला मिळते. दान करण्यासाठी मुलगी म्हणजे वस्तू आहे का? यांसारखे प्रश्नदेखील विचारले जातात. मात्र, हिंदू धर्मीयांसाठी विवाहातील इतर विधींइतकाच हा विधीही महत्त्वाचा आहे. याच संबंधित एका प्रकरणावर निर्णय देताना, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सांगितले की, हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह सोहळ्यासाठी ‘कन्यादान’ हा विधी आवश्यक नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा