पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उत्तर विरुद्ध दक्षिण भारत अशी दरी निर्माण झाली असतानाच ‘काशी – तामीळ संगम’ या १५ दिवसांच्या उत्सवातून केंद्र सरकारने तामीळ भाषकांना उत्तर भारताची संस्कृती आणि धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्याचा कार्यक्रम लागोपाठ दुसऱ्या वर्षी आयोजित केला आहे. काशी तामीळ संगमला उत्सवाचे स्वरूप देण्यात येत असले तरी यामागे केंद्रातील सत्ताधारी भाजपचा राजकीय हेतू असल्याची चर्चा होत आहे. उत्तर, पश्चिम आणि पूर्व भारतात बस्तान बसविलेल्या भाजपला अद्यापही दक्षिण भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करता आलेले नाही. या पार्श्वभूमीवर तमिळनाडूत राजकीय पोकळी भरून काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या दृष्टीनेच काशी तामीळ संगम या कार्यक्रमाकडे बघितले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा