चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा ऐन रंगात असताना भारतीय संघाचे सर्व सामने एकाच मैदानावर होण्यावरून आता आजी-माजी खेळाडूंकडून टीका-टिप्पणीचे सत्र सुरू झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपला संघ पाकिस्तानात पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले, तरी भारताचे सर्व सामने दुबई येथे खेळवले जात आहेत. भारताने पहिले दोन साखळी सामने सहजपणे जिंकून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. उपांत्य, तसेच भारताने अंतिम फेरी गाठली तर तो सामनाही दुबई येथेच खेळवला जाणार आहे. ही बाब भारताच्या पथ्यावर पडणार असल्याची टिप्पणी अन्य देशांतील क्रिकेटपटूंनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा