केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ३१ ऑगस्ट रोजी १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली. या अधिवेशनात एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. हा विषय कोणता असेल? याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सरकार लवकरच माहिती प्रदान करेल, असे सांगण्यात येत आहे. विशेष अधिवेशनाच्या घोषणेमुळे सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? याबाबत विरोधकांमध्ये विविध अटकळी बांधल्या जात आहेत. सहसा, संसदेच्या अधिवेशनाआधी सरकार सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून अधिवेशनातील विषयांवर विरोधी नेत्यांचे एकमत करण्याचा प्रयत्न करत असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा