गृह मंत्रालयाने सोमवारी (११ मार्च) नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना काढली. या कायद्यानुसार, पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशातून ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात प्रवेश केलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिश्चन समुदायातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. २०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत सादर करण्यात आले होते, तेव्हा त्याला तीव्र विरोध करण्यात आला होता. एकीकडे हा कायदा लागू झाल्याने जल्लोष साजरा केला जात आहे; तर दुसरीकडे हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा