सध्या जेएनयू सारख्या विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघटनांच्या निदर्शनांवर बंदी घालण्यात आली आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय राजकारणाच्या इतिहासात विद्यार्थी संघटनांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पुढील काही वर्षांमध्ये विद्यार्थी संघटना काहीशा मागे पडल्याचे चित्र होते. परंतु ६०-७० च्या दशकात अशा काही घटना घडल्या, ज्यामुळे भारताच्या राजकारणात पुन्हा एकदा विद्यार्थी संघटनांनी पकड धरली, याच घटनांच्या यादीतील एका घटनेचा संबंध थेट नक्षलवादाशी आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील विद्यार्थी संघटनांच्या इतिहासातील नक्षलवाद आणि विद्यार्थी संघटना यांच्यातील संबंध समजावून घेणे महत्त्वपूर्ण ठरावे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा